Post schemes new नवरा बायकोला महिन्याला मिळणार 10हजार नवीन योजना


Post schemes new राज्यातील नवरा बायको साठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जर तुम्हाला तुमच्या पैशांची बचत करायची असेल आणि चांगले योजनेत करायचे असतील महिन्याला तुम्हाला जवळपास दहा हजार रुपये मिळतील नेमकी कोणती योजना आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत

Post schemes new पूर्ण माहिती

आपण आपल्या पैशांची गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतो जसं की आपण जमीन घेणार शेअर मार्केटमध्ये पैसा लावणार सोनं घेणार त्याचप्रमाणे ब्लॉक घेणार तुम्हाला माहित आहे का  आणखीन एक स्कीम आहे यामध्ये जर तुम्ही तुमचा पैसा गुंतवला तर तुम्हाला जवळपास महिन्याला दहा हजार रुपये मिळतील नेमकी कोणतीही योजना आहे आणि कशामुळे आपल्याला हे दहा हजार रुपये मिळतील पोस्ट ऑफिसची ही योजना आहे या योजनेअंतर्गत पती-पत्नीला जवळपास महिन्याला दहा हजार रुपये मिळतील नेमके पैसे किती गुंतवणूक करावी लागतील  बघुयात संपूर्ण माहिती

Post schemes today जर तुम्हाला तुमचे पैसे कुठे सुरक्षित ठेवायचे असतील आणि दर महिन्याला थोडेफार पैसे कमवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची एक खास योजना आहे. या योजनेचं नाव आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिस योजना 2025 म्हणजे काय?
या योजनेमध्ये तुम्ही एकदाच काही पैसे पोस्ट ऑफिसमध्ये भरता. मग त्या पैशांवर सरकार तुम्हाला दर महिन्याला थोडेफार व्याज (बोनससारखे) देते. ही योजना 5 वर्षांसाठी असते. 5 वर्षांनी तुमचे सगळे पैसे परत मिळतात. सध्या या योजनेवर 7.4% व्याज मिळतं, म्हणजे जास्त पैसे भरले तर जास्त व्याज मिळेल.

पती-पत्नी मिळून गुंतवणूक केल्यावर अधिक फायदा
जर एखादा व्यक्ती एकटाच पैसे भरतो, तर तो 9 लाख रुपये भरू शकतो. पण जर पती आणि पत्नी मिळून ही योजना घेतली, तर ते 15 लाख रुपये भरू शकतात. त्यामुळे त्यांना दर महिन्याला जास्त पैसे मिळतात.

महिन्याला ₹10,000 पर्यंत कमाई
जर पती-पत्नी मिळून 15 लाख रुपये भरले, तर त्यांना दर वर्षी सुमारे ₹1,11,000 व्याज मिळतं. म्हणजेच दर महिन्याला जवळपास ₹9,250 ते ₹10,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात – तेही फक्त व्याजाचे पैसे! 5 वर्षांत ते फक्त व्याजातून ₹5.55 लाख कमवू शकतात.
या योजनेचे फायदे काय?
सरकारी योजना असल्यामुळे पैसे सुरक्षित असतात.
दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळतं.
पती-पत्नी मिळून जास्त पैसे भरले, तर जास्त फायदा होतो.

5 वर्षांनंतर संपूर्ण रक्कम परत मिळते.
ही योजना पती-पत्नींसाठी खूपच चांगली आहे. यामध्ये तुम्ही पैसे भरले, की दर महिन्याला खात्यात थोडी रक्कम येत राहते. घरखर्चासाठी किंवा वृद्धापकाळात नियमित पैसे मिळावेत, यासाठी ही योजना उपयोगी ठरते. त्यामुळे जर तुम्ही पैसे सुरक्षित ठेवायचे आणि थोडं-थोडं कमवायचं ठरवत असाल, तर ही योजना नक्कीच विचारात घ्या

Raj Sharma is a dedicated writer at Agnihotri Group, specializing in Sarkari Yojana updates and government schemes. With a deep understanding of public welfare programs, he aims to simplify complex policy details for the common man. His articles help readers stay informed and take advantage of the benefits provided by various government initiatives.

Leave a Comment