Bank closed update या 15 बँक कायमच्या बंद होणार बँक धारकांसाठी महत्वाची बातमी


Bank closed update  राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता जवळपास 15 बँक बंद होणार आहेत या बँकेमध्ये तुमचे जर खाते असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे नेमकं या 15 बँका कोणत्या आहेत आणि आरबीआयने या संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे बघूया संपूर्ण माहिती

Bank closed update संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुमचे जर बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे कारण काही बँका आता बंद होणार आहेत त्याचप्रमाणे बँकेच्या इतर सुविधा तसेच एटीएम कार्ड डेबिट कार्ड इत्यादी ऑनलाईन व्यवहार करता येतात म्हणून बँकेचे खाते असणं महत्त्वाचं आहे परंतु आता आरबीआय आणि काही बँकांवर कारवाई केले आहेत जवळपास 15 बँक ही कारवाई केलेली आहे आणि या 15 बँका कायमचे बंद होणार आहेत त्यामुळे तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे तुमच्या खाते तर या बँकेत नाही ना बघूया संपूर्ण माहिती

Bank closed name जर तुमचेही गावातील बँकेतबँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण देशातील अनेक ग्रामीण बँका १ मे पासून बंद होत आहेत. केंद्र सरकारच्या एक राज्य, एक ग्रामीण बँक धोरणांतर्गत, या बँकांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. यामुळे देशातील ग्रामीण बँकांची संख्या ४३ वरून २८ पर्यंत कमी होईल. सरकारने हा निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे बँकिंग सेवा मजबूत करणे आणि त्या अधिक प्रभावी करणे. जर तुमचे अशा बँकेत खाते असेल तर तुमच्या पैशांचं काय होणार? असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे. चला जाणून घेऊया.

आजपासून या १५ बँका बंद होणार
सरकारच्या या निर्णयाचा परिणाम तुम्हाला ११ राज्यांमध्ये दिसून येईल. ज्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान यांचा समावेश आहे. या राज्यांमधील सर्व ग्रामीण बँकांचे विलीनीकरण करून त्या राज्यात एक ग्रामीण बँक तयार केली जाईल.

खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
या निर्णयानंतर ग्राहकांना पूर्वीपेक्षाही चांगल्या सुविधा मिळतील. यामुळे डिजिटल आणि ग्राहक सेवा, पायाभूत सुविधा देखील मजबूत होतील. बँक शाखांच्या संख्येत कोणतीही कपात होणार नाही. जर तुमचेही या बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही, फक्त बँकेचे नाव बदलेल. खाती, कर्जे आणि इतर सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. या बदलानंतर, बँक आपल्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक काय आहे हे मॅसेजद्वारे कळवणार आहे. याशिवाय, त्यांना नवीन चेकबुक आणि पासबुक देखील मिळेल.
वाचा – गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कोणत्या बँकांचा यादीत समावेश?
चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक, आंध्र प्रगती ग्रामीण बँक, सप्तगिरी ग्रामीण बँक, आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक या आंध्र प्रदेशमध्ये आहे. बडोदा यूपी बँक आर्यवर्त बँक, उत्तर प्रदेशातील पहिली यूपी ग्रामीण बँक. पश्चिम बंगालमध्ये बंगिया ग्रामीण विकास बँक, पश्चिम बंगाल ग्रामीण बँक, उत्तर बंगाल आरआरबी आहे. बिहारमध्ये दक्षिण बिहार ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक आहे. गुजरातमध्ये बडोदा गुजरात ग्रामीण बँक, सौराष्ट्र ग्रामीण बँक आहे. जम्मू आणि काश्मीर ग्रामीण बँक ही जम्मू आणि काश्मीरमधील एक स्थानिक ग्रामीण बँक आहे. यासोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान यांचाही त्यात समावेश आहे.

Raj Sharma is a dedicated writer at Agnihotri Group, specializing in Sarkari Yojana updates and government schemes. With a deep understanding of public welfare programs, he aims to simplify complex policy details for the common man. His articles help readers stay informed and take advantage of the benefits provided by various government initiatives.

Leave a Comment